Mansukh Hiren Death Case: महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे सोपवली नाहीत- एनआयएची कोर्टात माहिती
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे निर्देश देऊन तीन दिवस झाले आहेत. अद्यापही महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे सोपवली नाही, अशी माहिती एनआएने विशेष एनआयए कोर्टात दिली आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे निर्देश देऊन तीन दिवस झाले आहेत. अद्यापही महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे सोपवली नाही, अशी माहिती एनआएने विशेष एनआयए कोर्टात दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement