Mumbai Crime: मुंबईत 'एनसीबी'ची मोठी कारवाई; 50 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त, 1 कोटीची रोकडही जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.

Mumbai Crime: मुंबईत  'एनसीबी'ची मोठी कारवाई; 50 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त, 1 कोटीची रोकडही जप्त
Mumbai NCB Raid

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तस्करांकडून 50 कोटी किमतीचे 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरीतील अंमली पदार्थ तस्करांचं जाळ उद्ध्वस्त करत तिघांना अटक केली आहे. या तस्करामध्ये एका महिलेचा देखील सामावेश आहे. अंमली पदार्थांसहित एक कोटी २० लाख रुपये आणि सोने देखील जप्त केलं आहे.  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement