Nashik Water Crisis: नाशिकच्या गंगोदवारी गावात पाण्यासाठी लोकांची वणवण
गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.
राज्यात एका ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून दुसऱ्या ठिकाणी नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यातील गंगोदवारी गावात पाण्याच्या दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. या गावात पाण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी 70 फुट विहिरीत देखील पाणी लागत नसल्याने विहरीत उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement