Nashik Water Crisis: नाशिकच्या गंगोदवारी गावात पाण्यासाठी लोकांची वणवण

गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.

Nashik Water crises

राज्यात एका ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून दुसऱ्या ठिकाणी नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यातील गंगोदवारी गावात पाण्याच्या दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. या गावात पाण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी 70 फुट विहिरीत देखील पाणी लागत नसल्याने विहरीत उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 10 वर्षापासून या गावतील लोक या दुष्काळाचा सामना करत असल्याचे गावचे सरपंच मोहन गवळी यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement