राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचारामुळे नारायण राणे यांचे अमित शहा यांना पत्र; मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सरकार योग्य काम करीत नाही, सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जात आहे. मुकेश अंबानी यांच्यासारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. कायदा व सुव्यवस्थेची कमकुवत परिस्थिती आणि भ्रष्टाचारामुळे मी अमित शहा यांना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व  राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे, असं भाजपा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement