केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? नारायण राणे यांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल करत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? असा सवाल करत  नारायण राणे यांनी हल्लाबोल केला आहे. जर तुम्ही जुनी प्रकरणे उकरुन काढत असाल तर आम्ही सुद्धा तसेच करु. त्यावेळी बोलताना राणे यांनी आपल्याच वहिनीवरती अॅसिड फेकायला कोणी सांगितले होते? असे म्हणत  नाव न घेता नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. तर मी टप्प्याटप्प्याने सगळी प्रकरणे बाहेर काढीन असे नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement