Nana Patole On Farmers Issue: केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारने शेतकरी विरोधी- नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभरKursi Choro Andolan करू, असे पटोले यांनी म्हटले आहे.

Nana Patole | (Photo Credit - ANI)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभर Kursi Choro Andolan करू, असे पटोले यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement