Mumbai Water Stocks: मुंबईकरांना दिलासा, मुंबईला पाणिपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा वाढला; टक्केवारी घ्या जाणून
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संगट टळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलायशयांमध्ये पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. सध्या स्थितीत तो 10.88% वर पोहोचला आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संगट टळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलायशयांमध्ये पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. सध्या स्थितीत तो 10.88% वर पोहोचला आहे. पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामळे हा साठा हळूहळू वाढत जाऊन 100% वर पोहोचले अशी आशा आहे. दरम्यान, पाऊस सुरु होण्यापूर्वी जलाशयातील साठा कमी होऊन तो केवळ 7% इतकाच राहिला होता. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच येत्या 1 जुलैपासून मुंबईत पाणीकपातकरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी काळात पावसाची संततधारकायम राहीली आणि पाणीसाठा वाढत गेला तर पाणीकपात टळू शकणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement