Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात
भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये आज 24 तासांसाठी 15% पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पिसे बंधारा येथील दुरूस्ती कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पिसे येथील बांधावरील गेट मध्ये एक रबरी ब्लाडर अचानक बिघाडला आणि पाणीगळती सुरू झाली.दरम्यान आता दुरूस्तीचं काम झाल्यानंतर आता भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडून बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता आज मुंबई मध्ये 15% पाणीकपात करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement