Mumbai: मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144; तर रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू- BMC

मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

Mumbai: मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे, तर रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू होईल. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now