Mumbai: मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144; तर रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू- BMC

मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

Mumbai: मुंबईमध्ये दररोज रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे, तर रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू होईल. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement