Mumbai: 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

दिनांक 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात होणार आहे

पाणी कपात Photo credit: Wiki Commons

दिनांक 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात होणार आहे. कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगांवातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement