Corona Management In Maharashtra: कोविड उपाययोजनांबाबत अजित पवार यांचा सवाल, देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
चीन आणि जगभरामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असलेल्या बातम्या येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्या दृष्टीने सतर्क झाला आहे का. तशी परिस्थीती उद्भवल्यास राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? त्यासाठी आवश्यक एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे काय? असा सवाल राज्यविधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
चीन आणि जगभरामध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असलेल्या बातम्या येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्या दृष्टीने सतर्क झाला आहे का. तशी परिस्थीती उद्भवल्यास राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? त्यासाठी आवश्यक एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे काय? असा सवाल राज्यविधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. यावर आपण लवकरच या बाबत उपाययोजना करण्यासाठी एखादी समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करु असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement