Maharashtra: नागपूरातील अमरावती रोडवर उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे वाहतुक कोंडीची समस्या सुटणार- नितीन गडकरी
नागपूर शहरातील अमरावती रोडवर उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. इंधन तसंच वेळेची बचत होऊन अपघात मुक्त प्रवास सुरळीत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
नागपूर शहरातील अमरावती रोडवर उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. इंधन तसंच वेळेची बचत होऊन अपघात मुक्त प्रवास सुरळीत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)