कोरोना काळात IPC 188 अंतर्गत विद्यार्थी, नागरिकांवर टाकलेले गुन्हे महाराष्ट्र गृह विभाग मागे घेणार
कोरोना संकटात कोविड 19 नियमावलीचं पालन न करणार्यांवर कारवाई करताना अनेकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोना काळात IPC 188 अंतर्गत विद्यार्थी, नागरिकांवर टाकलेले गुन्हे महाराष्ट्र गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यांमुळे अनेकांची परदेशवारी साठी व्हिसा मिळवण्यात अडथळा निर्माण झाला आहे. आता कॅबिनेट मध्ये याचा निर्णय घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement