Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे, 25 ऑगस्टला होणार फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आता घटनापीठाकडे गेला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. तरी या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणाऱ्या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme court) महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement