Maharashtra Govt: आयटी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना मिळणार माजी पंतप्रधान राजीव गांधी पुरस्कार, राज्य सरकारची घोषणा

आयटी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

आयटी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आहे, अशी माहिती आयटी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement