महाराष्ट्र विधिमंडळात 3 कृषी कायदा सुधारणा विधेयकं; जनतेकडून मागवल्या सूचना

महाराष्ट्र सरकारने मांडलेली कृषी कायदा सुधारणेमध्ये काही बदल हवे असल्यास ते सूचवण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधिमंडळात 3 कृषी कायदा सुधारणा विधेयकं मांडण्यात आली आहेत. दरम्यान जनतेकडून त्यावर सूचना  मागवल्या असून त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement