महाराष्ट्र विधिमंडळात 3 कृषी कायदा सुधारणा विधेयकं; जनतेकडून मागवल्या सूचना

महाराष्ट्र सरकारने मांडलेली कृषी कायदा सुधारणेमध्ये काही बदल हवे असल्यास ते सूचवण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधिमंडळात 3 कृषी कायदा सुधारणा विधेयकं मांडण्यात आली आहेत. दरम्यान जनतेकडून त्यावर सूचना  मागवल्या असून त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement