मंत्रालयात आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून चालणार; जाणून घ्या कशी आहे ही नवी सेवा
37 विविध विभागांसाठी आता मंत्रालयाच्या मुख्य दरवाज्यावर विभागानुसार पत्र गोळा केली जाणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे.
शासकीय व्यवहार वेगवान अणि अधिक पारदर्शी करण्यासाठी तो अधिक डिजिटली करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये आता महाराष्ट्र शासनाचा कारभार ज्या इमारतीमधून हाकला जातो. तेथे मंत्रालयामध्ये आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून चालवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आता आलेली पत्र विभागानुसार वेगळी केली जातील. त्यासाठी प्रत्येक विभागाचा वेगळा कक्ष असणार आहे. ती पत्र मग स्कॅन करून प्रत्येक विभागामध्ये पोहचवली जाणार आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement