Maharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता
मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000 नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000 नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे. एकूण 149 जणांचा मृत्यू झाला असून 3,248 प्राणी मरण पावले आहेत. तर 50 नागरिक जखमी झाले असून 100 जण अद्याप बेपत्ता आहेत. तब्बल 875 गावांना पुराचा तडाखा बसला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement