Maharashtra: सत्तेच्या 'नशे'त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करायची म्हणत देवेंद्र फडवणवीस यांनी केली महाविकास आघाडी सरकारवर केली टीका
शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच असल्याचे ही म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे असा सवाल ही त्यांनी उपस्थितीत केला आहे. सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी असे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tweet:
शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही.
सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच❗️
महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे❓
सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी ‼️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2022 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

