Ratan Tata यांना 'Bharat Ratna' देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत
आज वरळी येथील स्मशानभूमीमध्ये रतन टाटांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रतन टाटा यांचं 86 व्या वर्षी निधन झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दरम्यान रतन टाटांच्या सन्मानार्थ आज आदरांजली अर्पण करत महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा दुखवटा पाळला आहे पण त्यासोबतच आता रतन टाटांना 'भारतरत्न' देण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मांडला आहे. या पुरस्काराचा प्रस्ताव आता केंद्र सरकार कडे विनंती केली जाणार आहे. आज मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शोक प्रस्ताव मांडला होता. Condolence Messages for Ratan Tata Go Viral: रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघा भारत हळहळला; सामान्य नेटकर्यांकडून प्रेरणादायी Quotes शेअर करत श्रद्धांजली अर्पण.
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement