Maharashtra Bandh: दगडफेक करणे ही चुकीची गोष्ट असून तसे कोणीही करु नये, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची आमची मागणी- नवाब मलिक

लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यासाठी काही डाव्या बाजूच्यांसह काही पक्ष आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यासाठी काही डाव्या बाजूच्यांसह काही पक्ष आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र बंदची हाकेत पाठिंबा देणारे तो शांततापूर्ण पद्धतीने देतील. असे राज्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Tweet:

तसेच काही ठिकाणी दगडफेक केली जात असल्याचे रिपोर्ट्स सुद्धा समोर आले आहेत. मात्र हे करणे चुकीचे असून तसे कोणीही करु नये. आम्ही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या राजीनाम्याची/काढून टाकण्याची मागणी करत असल्याचे ही मलिक यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement