Maharashtra Assembly Monsoon Session 2022: कोकणवासियांचा प्रवास होणार सुकर; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानसभेत दिली 3 महत्त्वाची आश्वासनं
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे 25 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
कोकणात जाणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे 25 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच बहुप्रतिक्षित गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची आणि परशुराम घाटातील रस्त्याची समस्या मे २०२३ पर्यंत दूर करणार असल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement