Sanjay Raut On Balasore Train Tragedy: माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊत यांचा सवाल
माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे.
Sanjay Raut On Balasore Train Tragedy: अहो सरकार 'कवच' बद्दल बोलले पण ते तिथे नाही. ते फक्त खोटे आश्वासन देतात. माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे. (हेही वाचा - Odisha Train Accident: ओडिशातील अपघाताच्या 51 तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement