Sanjay Raut On Indian Judiciary: 'देशात हुकूमशाहीचं सरकार?'; केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी भारताची न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा पुनरूच्चार केला आहे.
संजय राऊत यांनी भारताची न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा पुनरूच्चार केला आहे. जेव्हा देशाचे कायदा मंत्री किरण रिजीजू न्यायालयावर दबाव टाकणारी वक्तव्य करत आहेत तेव्हा त्याचा अर्थ काय? ते न्यायाव्यवस्थांना धमकावत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. जरी सरन्यायाधीश चंद्रचूड न्यायपालिकांवर दबाव नसल्याचं म्हणत असतील तरी तो आहे असे राऊतांनी पुन्हा म्हटलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना 'काही निवृत्त न्यायाधीश हे “अॅन्टी इंडिया गॅंग” चा भाग आहेत आणि ते न्यायव्यवस्थेला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास भाग पाडत आहेत.' असे रिजूजू म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement