संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावात- जितेंद्र आव्हाड

मी कर्नाटकप्रमाणेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेले नाही, आधी कॅबिनेटशी बोलू. ही एकेकाळी भाजपची मागणी होती, ती नवीन नाही. हे लोकांच्या विश्वासाबद्दल आहे असे महाराष्ट्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

मी कर्नाटकप्रमाणेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेले नाही, आधी कॅबिनेटशी बोलू. ही एकेकाळी भाजपची मागणी होती, ती नवीन नाही. हे लोकांच्या विश्वासाबद्दल आहे असे महाराष्ट्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement