SSC-HSC परीक्षेदरम्यान COVID संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे विद्यार्थ्यांना दिला काळजी न करण्याचा सल्ला
"आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांविषयी बोलत असून
दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान कोविड संबंधी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यावर चर्चा करत असून योग्य तो तोडगा काढू त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरू नये असा सल्ला देखील त्यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement