SSC-HSC परीक्षेदरम्यान COVID संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे विद्यार्थ्यांना दिला काळजी न करण्याचा सल्ला

"आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांविषयी बोलत असून

Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान कोविड संबंधी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यावर चर्चा करत असून योग्य तो तोडगा काढू त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरू नये असा सल्ला देखील त्यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement