HM Dilip Walse Patil on Protests Over Hijab Row Spread to Maharashtra: कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यात विनाकारण आंदोलनं करू नयेत. हिजाब वाद हा इतर राज्यातील आहे. त्यावरून आपल्या राज्यात आंदोलनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष देण्याचं आवाहन वळसेपाटील यांनीही केले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement