HM Dilip Walse Patil on Protests Over Hijab Row Spread to Maharashtra: कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन  केले आहे. राज्यात विनाकारण आंदोलनं करू नयेत. हिजाब वाद हा इतर राज्यातील आहे. त्यावरून आपल्या राज्यात आंदोलनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष देण्याचं आवाहन वळसेपाटील यांनीही केले आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement