Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
आरे वाचवा मोहिमेतील 29 जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असून ही केस बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आरे जंगलासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात , दिलीप वळसे पाटील व संपूर्ण मविआ सरकारचे आभारही आदित्य ठाकरे यांनी मानले आहेत.
Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement