मोफत पाणी आणि वीज पुरवण्यात विकासाचा महसूल संपतो - अजित पवार

मोफत पाणी आणि वीज पुरवण्यात विकासाचा महसूल संपतो, लोकांना ते आवडते. पण दीर्घकालीन विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे, असं अजित पवार यांनी दिल्ली सरकारच्या मोफत वीज आणि पाणी योजनेवर बोलताना म्हटलं आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

मोफत पाणी आणि वीज पुरवण्यात विकासाचा महसूल संपतो, लोकांना ते आवडते. पण दीर्घकालीन विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली सरकारच्या मोफत वीज आणि पाणी योजनेवर बोलताना म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement