'नोटबंदी हा 'आर्थिक दहशतवाद', बँकेच्या रांगेत मरण पावलेल्या हजारो लोकांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार?'- Sanjay Raut

केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी नोटबंदीच्या काळात बँकेच्या रांगेत मरण पावलेल्या हजारो लोकांच्या मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरायचे? असा सवाल केला.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे कॅम्पचे खासदार संजय राऊत यांनी नोटबंदीला 'आर्थिक दहशतवाद' म्हटले आहे. केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी नोटबंदीच्या काळात बँकेच्या रांगेत मरण पावलेल्या हजारो लोकांच्या मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरायचे? असा सवाल केला. सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीवर टीका करताना ते म्हणाले की, मी नोटबंदीला बेकायदेशीर ठरवणाऱ्या न्यायमूर्ती नागरथना यांच्याशी सहमत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement