Dahi Handi 2021: राज्यातील गोविंदा पथक आणि कुंभार यांचे Covid-19 मुळे मोठे आर्थिक नुकसान; दहीहंडीवरील बंदीचा पुनर्विचार करण्याची सरकारला विनंती
देशावरील कोरोना विषाणूच्या सावटामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत
देशावरील कोरोना विषाणूच्या सावटामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात कोविडमुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणारे गोविंदा पथक आणि कुंभार यांनी राज्य सरकारला दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. यामध्ये काही मधला मार्ग काढावा, आमचे उत्पन्न हंडीवर अवलंबून आहे असे जय जवान गोविंदा पथकाच्या विजय निकम यांनी सांगितले.
दुसरीकडे, कुंभार राजकुमार गुप्ता म्हणतात, 'आमचे दुकान 70 वर्षांपासून येथे आहे. आतापर्यंत फक्त 30% हंडी बनवल्या गेल्या आहेत. सार्वजनिक दहीहंडीवर बंदी घालण्यात आली आहे. कोविड-19 मुळे आमचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement