Vande Bharat Trains: महाराष्ट्रात सर्वाधिक पसंतीची वंदे भारत एक्सप्रेस कोणती?
मुंबई-कोल्हापूर, मुंबई-अहमदाबाद असे आणखी वंदे भारत एक्स्प्रेसचे मार्ग प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे.
वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रात सध्या 5 मार्गांवर 10 वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्या चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रवासी संख्येची पसंती मिळाली आहे तर देशपातळीवर बिलासपूर-नागपूरला वंदे भारत गाडीला लोकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. ही आकडेवारी 1-22 सप्टेंबर दरम्यानची आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Advertisement
Advertisement
Advertisement