Colleges To Reopen In Maharashtra: राज्यात 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार सारी महाविद्यालयं; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
राज्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आल्यानंतर आता 20 ऑक्टोबरपासून सारी महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णय आज उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून सारी महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णय आज उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान कॉलेज सुरू करताना सार्या कॉलेजेसना कोविड नियमांचं पालन करावं लागणार आहे. महाविद्यालयं सुरु करताना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं 100 टक्के लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे तर महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्याच्या लसींच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यातअसे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement