CM Uddhav Thackeray Aurangabad Sabha: 'हिम्मत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसाचे पठन करा'- सीएम उद्धव ठाकरे
औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वादावरही भाष्य केले. हिम्मत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसाचे पठन करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement