Flood Situation in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी बाळगावी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray | (File Photo)

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी बाळगावी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement