Govind Pansare Case: आता महाराष्ट्र एटीएस करणार गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून काढून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केलेला आहे.
सीपीआय नेते गोविंद पानसरे (CPI Leader Govind Pansare) यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटी (SIT) करत होती. हत्येनंतर 7 वर्ष उलटूनही कुठले धागेदोरे हाती लागत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महत्वाचे निर्णय दिला आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून काढून महाराष्ट्र एटीएसकडे (Maharashtra ATS) हस्तांतरित केलेला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement