कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणी अखेर गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप देण्याचा निकाल आज बॉम्बे हाय कोर्टाने जाहीर केला आहे

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरणी अखेर गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप देण्याचा निकाल आज बॉम्बे हाय कोर्टाने जाहीर केला आहे.रेणूका शिंदे आणि  सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्याच्या अंमलबजावणीला उशिर झाल्याने आता त्यांची शिक्षा मरेपर्यंत जन्मठेप करण्यात आली आहे.

पहा निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement