Nana Patole On BJP: भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात - नाना पटोले
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहे की नागपुरात भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
बिहारमध्ये (Bihar) सुरू असलेल्या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातही जात जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) समावेश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. यावर आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहे की नागपुरात भाजपला जातीनिहाय जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारावर राजकारण करतात. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement