Sanjay Raut यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याने विधानसभेत सत्ताधारी आक्रमक; त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर मध्ये मीडीयाशी बोलताना संजय राऊतांनी राज्यात विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

Ashish Shelar Sanjay Raut | PC: Facebook

कोल्हापूर मध्ये मीडीयाशी बोलताना संजय राऊतांनी राज्यात विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे असा उल्लेख केला. आता त्यांचं हेच वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. विधानसभेत आशिष शेलार यांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. सत्ताधारी आक्रमक झाले आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्याबाबतचे विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलं आहे.

पहा ट्वीट

विरोधकांची भूमिका

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement