Back to learning! Mumbai मधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु; पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी राहणार उपस्थित
कोरोना विषाणू लॉकडाऊननंतर आजपासून मुंबईमधील शाळांचे आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत.
बीएमसीच्या (BMC) अखत्यारीतील शाळांमधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत. शाळांनी सर्व मार्गदर्शक तत्त्वे योग्यरित्या अंमलात आणली आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान केले जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे. पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement