Akola-Ahmednagar Violence: राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत

Devendra Fadnavis

राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. "राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत" असा आरोप त्यांनी केला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement