Akola-Ahmednagar Violence: राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत
राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. "राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत" असा आरोप त्यांनी केला
Advertisement
संबंधित बातम्या
गैरवर्तन, मारहाण... क्रिकेटपटू Amit Mishra च्या पत्नीने केले गंभीर आरोप, 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली
Delhi Courtroom Ruckus: महिला न्यायाधीशास कोर्टात धमकी, 'बाहेर भेट, कशी जीवंत राहते तेच बघतो'
'भाषेला धर्म नसतो...' अकोल्यात पातूर नगरपरिषदेच्या मंडळावर मराठीसह उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Vidarbha Temperature: विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार; अकोल्यात उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Advertisement
Advertisement
Advertisement