Mahad Satyagraha Day: महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला 94 वर्ष पूर्ण

20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत.

Mahad Satyagraha Day (Photo Credits: Twitter)

20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत. "आम्हाला असमानतेवर आधारित अमानवीय जातीचा समाज संपवायचा आहे आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या जोरावर समाजाची पुनर्रचना करायची आहे. हे आमचे ध्येय आहे," असे  डॉ. आंबेडकर म्हणाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement