Mahad Satyagraha Day: महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला 94 वर्ष पूर्ण
20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत.
20 मार्च 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला होता. त्यास आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत. "आम्हाला असमानतेवर आधारित अमानवीय जातीचा समाज संपवायचा आहे आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या जोरावर समाजाची पुनर्रचना करायची आहे. हे आमचे ध्येय आहे," असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement