ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत 4 जुलै पर्यंत संचारबंदी लागू
ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीत कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 4 जुलैपर्यंत लागू राहील अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी अभिवादन करणारे WhatsApp, Facebook Messages
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन करणारे मराठी WhatsApp Status, HD Photos
Chhaava Box Office Collection Day 45: 'छावा' ची 45व्या दिवशीही कमाईची घौडदौड सुरू; जाणूव घ्या आकडेवारी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल विधान करणार्यांना जरब बसवण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शाहांची भेट; 10 वर्षांची शिक्षा, अजामिनपात्र विशेष कायदा करण्याची मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement