Delhi: UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू; दिल्लीत पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी
दिल्लीतील पटेल नगर मेट्रोजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली.
Delhi: दिल्लीतील पटेल नगर मेट्रोजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना 23 जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली. निलेश राय असं तरुणाचे नाव आहे. लोखंडी गेटला चूकून स्पर्श झाला या लोंखडी गेटला विद्युत केबल लटकलेली होती. यातच त्याला विजेचा जोरात धक्का बसला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)
पाहा फोटो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement