Parliament Special Session: 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
18-22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
संसदेचं आजपासून विशेष सत्र बोलावणयात आलं आहेत. चंद्रयान 3 ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी 20 समिट चं यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचं भारतामध्ये केलेलं आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारत्मक झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता मागील 75 वर्ष आणि पुढे भारताचा होणारा प्रवास यासाठी संसदेचं हे विशेष सत्र महत्त्वाचं ठरणार आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे. नव्या संसद भवनामध्ये आता भविष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत असं म्हणताना हे अधिवेशन लहान असलं तरी महत्त्वाचं असल्याचाही उल्लेख मोदींनी केला आहे. यावेळी विरोधकांकडूनही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पहा मोदींची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement