Assam Assembly Election 2021: काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही- स्मृती इराणी
काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस इतका कोणताही पक्ष भ्रष्ट नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आसाम विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)