Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकिय भुकंपा नंतर डॉ.अमोल कोल्हीची प्रतिक्रिया...... बाप नाही विसरायचा!

राजकिय भुंकपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यानी ३ जुलै रोजी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्याच सोबत ९ आमदारांनी देखील मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. याच पार्श्वभुमीवर खासदार अमोल कोल्हेची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

Amol Kolhe AND Ajit Pawar (Photo credit File)

 Maharashtra Politics: राज्यात काल दुपारच्या वेळेस राजकिय भुंकप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित दादा पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली असून त्यांच्या सोहब आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार, आणि खासदार उपस्थित असताना राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला आहे.  अजित पवार गटाला बंडानंतर पहिला धक्का बसला असून खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवरांसोबत असल्याचे जाहीर केल आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्विटर वर पोस्ट शेअर केला आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। अश्या शब्दांत अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत #मीसाहेबांसोबत असं हॅसटॅग वापरत पोस्ट शेअर केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement