नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू; राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल - हवामान विभागाचा अंदाज
राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.
नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसानं देशातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: राज्यात तापमान वाढ, काही जिल्ह्यांना पावसामुळे उष्णतेपासून दिलासा; जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी वारे, उकाडा आणि पावसाची शक्यता – IMD चा इशारा
Mumbai Weather Alert: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी
BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण
Advertisement
Advertisement
Advertisement