नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू; राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल - हवामान विभागाचा अंदाज
राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.
नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसानं देशातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement