भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही- Covid-19 तज्ज्ञ पॅनेल सदस्य

भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही

Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. ईशान्येकडील काही राज्ये व दक्षिण भारतामधील काही भाग अजूनही या संसर्गाचा सामना करीत आहेत. गुरुवारी सरकारच्या कोरोना विषाणू तज्ज्ञ पॅनेलच्या सदस्याने हे सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement