भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही- Covid-19 तज्ज्ञ पॅनेल सदस्य
भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही
भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. ईशान्येकडील काही राज्ये व दक्षिण भारतामधील काही भाग अजूनही या संसर्गाचा सामना करीत आहेत. गुरुवारी सरकारच्या कोरोना विषाणू तज्ज्ञ पॅनेलच्या सदस्याने हे सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Stock Market Leadership: भांडवली उभारणीमध्ये महाराष्ट्र अव्वल; FY25 मध्ये 1 लाख कोटींच्या इक्विटी उभारणीत 32% हिस्सा
Pakistan India Visa Controversy: वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची घर वापसी; अटारी सीमेवरून भारत सोडणार (Video)
ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?
IND W vs SA W Tri-Series 2nd ODI 2025 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील दुसरा एकदिवसीय सामन्याचा थरार; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement