Rahul Gandhi Bharat Nyay Yatra: 'भारत न्याय यात्रा', राहुल गांधी यांचा मणिपूर ते मुंबई प्रवास, 14 जानेवारीपासून सुरुवात
नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.
भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आता भारत न्याय यात्रेची (Bharat Nyay Yatra) तयारी करत आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्टी हायकमांड व्यतिरिक्त सर्व राज्य काँग्रेस नेते देखील या काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर (Manipur) राज्यातून ही यात्रा सुरु होणार आहे. ही पदयात्रा महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement